श्री गणपति अथर्वशीर्ष आणि इतर स्तोत्रे...

गणेश हे दैवत सर्व अडथळ्यांचा नाश करणारे आणि भक्तांना शुभ फल प्रदान करणारे आहे, हा महिमा असंख्य ग्रंथ आणि पुराणांमध्ये वर्णन केला आहे. त्यापैकी एक म्हणजे श्री गणेश पुराणामध्ये वर्णन केलेले उत्पातनाशन गणेश स्तोत्र.

श्रीमद् आदिशंकराचार्यांनी रचलेल्या ‘आनंद लहरी’ स्तोत्रामध्ये, देवी भवानीला आनंद आणि शुभ रूपात साकारले आहे. काही श्लोकांत आदिमायेला वल्लरी स्वरूपात व परमेश्वराला वृक्षस्वरूपात रूपक रचले आहे.  

बारा ज्योतिर्लिंगाचे माहात्म्य वर्णन करणारे हे स्तोत्र अनेक भाविकांच्या नित्य पठणात आहे. ते आदिशंकराचार्यांनी रचले आहे असे मानले जाते. बहुतेक सर्व ज्योतिर्लिंगांचा उल्लेख शिवपुराण व स्कंदपुराणात येतो.

श्री रामदास स्वामी याांनी रचलेले मारुती स्तोत्र, सुलभ मराठी अर्थासहित.

श्रीमद् आदिशंकराचार्यांनी पंचचामर वृत्तात (गण जर जर जगा) रचलेले हे स्तोत्र अत्यंत गेय असून त्यांच्याच गणेशपंचरत्नम या स्तोत्रापेक्षा समजण्यास सोपे आहे. श्री गजाननाचे अत्यंत मधुर वर्णन या स्तोत्रात केलेले आहे.

गणपती ही देवता सर्वसामान्य मराठी जनांची विशेष प्रेमाची व श्रद्धेची असल्याने अथर्वशीर्षही अत्यंत लोकप्रिय आहे. या स्तोत्राला श्रीगणपति अथर्वशीर्षोपनिषत् किंवा गणपति उपनिषत् असेही नाव आहे. 

महाराष्ट्रात भोजन सुरू करण्या अगोदर ‘ वदनी कवळ घेता ’ ही प्रार्थना म्हणण्याची प्रथा खूप जुनी आहे. त्याला अध्यात्माची जोडही आहे. संस्कृतमध्येही असे अनेक श्लोक व प्रार्थना आहेत. प्रस्तुत भोजन मंत्र हा…

श्रीमद् आदि शंकराचार्यांनी भगवान शंकराच्या ‘नमः शिवाय’ या पाच अक्षरांच्या मंत्रावर आधारित, प्रत्येक अक्षरासाठी एक असे हे पाच श्लोकांचे स्तोत्र रचले आहे. सहसा या मंत्राबरोबर ॐ हा प्रणव जोडून म्हणण्याची रीत असली तरी…

श्रीहनुमत् पञ्चरत्नम् म्हणावयास व समजण्यासही सोपे असे आर्या वृत्तात रचलेले हे स्तोत्र फक्त पाच श्लोकांचे आहे. हनुमान या दैवताचे स्थान महाराष्ट्रात फार मोठे असल्याने या स्तोत्रासंबंधी अधिक माहिती…

एक एकट्या देवतेची (उदा. हनुमान) किंवा जोडींची (उदा. शिंकर-पार्वती, राम-सीता, राधा-कृष्ण,विठ्ठल-रुक्मिणी) मंदिरे आपण सर्वत्र पहातो. परंतु भाऊबहीण यांचे मंदिर क्वचितच दिसते. असे एक मंदिर आहे जगन्नाथपुरीचे…

‘घोरकष्टोद्धरणस्तोत्र’ या नावामध्येच या स्तोत्राचे उद्दिष्ट स्पष्ट होते. भयंकर कष्टप्रद अवस्थेतून मुक्तता ! माझ्या हातून योग्य धर्माचरण व्हावे, सद्बुद्धी आणि विवेक जागृत व्हावा व भगवंताबद्दल पूज्य भाव प्राप्त व्हावा यासाठी…

वारकरी संप्रदायाची व भजनाची महान परंपरा असलेल्या महाराष्ट्रात ‘महायोगपीठे तटे भीमरथ्या’ ही भजनाच्या पंचपदीची ओळ कानावर पडली नाही असा मनुष्य सापडणे विरळाच. हे श्रीमद् शंकराचार्यांनी रचलेले अत्यंत भक्तिपूर्ण पांडुरंगाष्टकम्…

श्रीमद् आदिशंकराचार्यांनी पंचचामर वृत्तात (गण जर जर जगा) रचलेले हे स्तोत्र अत्यंत गेय असून त्यांच्याच गणेशपंचरत्नम या स्तोत्रापेक्षा समजण्यास सोपे आहे. श्री गजाननाचे अत्यंत मधुर वर्णन या स्तोत्रात केलेले आहे.

गणपती ही देवता सर्वसामान्य मराठी जनांची विशेष प्रेमाची व श्रद्धेची असल्याने अथर्वशीर्षही अत्यंत लोकप्रिय आहे. अथर्वशीर्ष ऐकले नाही अशी व्यक्ती महाराष्ट्रात मिळणे दुरापास्तच ! या स्तोत्राला श्रीगणपति अथर्वशीर्षोपनिषत् किंवा गणपति उपनिषत् असेही नाव आहे. स्तोत्राच्या शेवटच्या ओळीत म्हटल्याप्रमाणे ते अथर्ववेदाशी संलग्न आहे.

महाराष्ट्रात भोजन सुरू करण्या अगोदर ‘ वदनी कवळ घेता ’ ही प्रार्थना म्हणण्याची प्रथा खूप जुनी आहे. त्याला अध्यात्माची जोडही आहे. संस्कृतमध्येही असे अनेक श्लोक व प्रार्थना आहेत. प्रस्तुत भोजन मंत्र हा…

श्रीमद् आदि शंकराचार्यांनी भगवान शंकराच्या ‘नमः शिवाय’ या पाच अक्षरांच्या मंत्रावर आधारित, प्रत्येक अक्षरासाठी एक असे हे पाच श्लोकांचे स्तोत्र रचले आहे. सहसा या मंत्राबरोबर ॐ हा प्रणव जोडून म्हणण्याची रीत असली तरी…

श्रीहनुमत् पञ्चरत्नम् म्हणावयास व समजण्यासही सोपे असे आर्या वृत्तात रचलेले हे स्तोत्र फक्त पाच श्लोकांचे आहे. हनुमान या दैवताचे स्थान महाराष्ट्रात फार मोठे असल्याने या स्तोत्रासंबंधी अधिक माहिती…

एक एकट्या देवतेची (उदा. हनुमान) किंवा जोडींची (उदा. शिंकर-पार्वती, राम-सीता, राधा-कृष्ण,विठ्ठल-रुक्मिणी) मंदिरे आपण सर्वत्र पहातो. परंतु भाऊबहीण यांचे मंदिर क्वचितच दिसते. असे एक मंदिर आहे जगन्नाथपुरीचे…

‘घोरकष्टोद्धरणस्तोत्र’ या नावामध्येच या स्तोत्राचे उद्दिष्ट स्पष्ट होते. भयंकर कष्टप्रद अवस्थेतून मुक्तता ! माझ्या हातून योग्य धर्माचरण व्हावे, सद्बुद्धी आणि विवेक जागृत व्हावा व भगवंताबद्दल पूज्य भाव प्राप्त व्हावा यासाठी…

वारकरी संप्रदायाची व भजनाची महान परंपरा असलेल्या महाराष्ट्रात ‘महायोगपीठे तटे भीमरथ्या’ ही भजनाच्या पंचपदीची ओळ कानावर पडली नाही असा मनुष्य सापडणे विरळाच. हे श्रीमद् शंकराचार्यांनी रचलेले अत्यंत भक्तिपूर्ण पांडुरंगाष्टकम्…